मविआ सरकार असताना विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावावी असे मा. राज्यपाल महोदयांना विनंती करत होते,पण तसे झाले नाही. मात्र नवीन सरकार आल्यावर अध्यक्षांची निवडणूक त्वरित लावली,ते ही बंडखोर आमदारांच्या निलंबनासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना!असो जनता जनार्दन सब जानती है।
Jul 3, 2022 · 5:10 AM UTC
21
25
1
259